|| श्री स्वामी समर्थ ||
महाराजांच्या कृपेने आज “ अंतर्नाद “ ह्या माझ्या ब्लॉग वरती ज्योतिष आणि अध्यात्म ह्या विषयावर 500 ब्लॉग लिहून झाले त्याबद्दल कृतकृत्य वाटते आहे. एक वेगळेच समाधान अनुभवत आहे. सर्व वाचक वर्गाने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे लिखाणात सातत्य राहिले हे सोळा आणे खरे . महाराजांची कृपा आणि आशीर्वाद जीवनात स्थैर्य , आनंद आणि समाधान देतात हे पदोपदी अनुभवत आहे. त्यांच्याच प्रेरणेने समाजाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करणारे लिखाण अविरत व्हावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment