||श्री स्वामी समर्थ ||
कुठे थांबायचे ते कळतच नाही आपल्याला ..म्हणूनच ह्याला संसार म्हणत असावेत ..सार जे कधीच आटत नाही माया ,प्रेम,लोभ ह्या सगळ्या पोटी आयुष्यभर सतत "संचय " करत राहतो ...शेवटी हे सर्व इथेच सोडून जायचे आहे हे माहित असूनही ..स्वामिनी भक्तांना सांगितले आहे.अरे किती जमा करशील ? किती आणि कश्यासाठी ? हि हाव बरी नाही ..हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ...जितके तूप अधिक घालत जाशील तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत जायील .
संचय करुया पण तो " अखंड नामाचा " कारण तेच शेवट आपल्याला ह्या भवसागरातून तारून नेणार आहे आणि शेवटचा क्षण सुखाचा करणार आहे ...श्री स्वामी समर्थ
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वर Click करून अभिप्राय नक्की द्या.