||श्री स्वामी समर्थ ||
अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
अमित जाधव
श्री स्वामी समर्थ।
आपण पाठवलेला लेख आवडला। माझ्याकडून पण स्वामी महाराज नित्यसेवा करून घ्यायचे। सेवेत एकाग्रता असणे खूप महत्वाचे असते हे समजयलाच खूप वेळ लागला। आजून सुध्दा प्रयत्न चालू आहेत। शेवटी काय करता आणि करविता तूच एक स्वामींनाथा माझिया ठायी वार्ता मी पणाची नसेची।
धन्यवाद आपल्या मार्गदर्शनपर लेखाबद्दल.
उमेश सांगवीकर
प्रारब्ध शुध्दीचे प्रयत्न व परिणाम निरपेक्षतेच्या निकषावर खरे उतरल्यानंतर त्याचे होणारे सुंदर चित्रण किती मनोहर असतं हे चिंतनाने समजले. दान, चिंतन,प्रारब्धशुध्दी, संचित, कर्मानुसारिणी बुध्दी काय परिणाम करते त्यामुळे जीवनसरितेत विहार करताना कोणती शाश्वत शीड आपण पकडावी त्याचा प्रत्यय्य पुन्हा येऊन समाधान वाटले.
स्मिता ताम्हणकर
लेख सुंदर.आजी ची ,आई ची आठवण आली.माझी आई मुंबईत असून छोट्या जात्यावर मेतकूट, कुळीथ पीठ दळत असे.पाट्यावर चटणी वाटत असे.खलबत्यात कुटलेले दाण्यांचे कुट,लसणीचे तिखट, आंबे डाळ यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.
अस्मिता
अभिप्रायासाठी खालील लिंक वरती click करा.
antarnad18@gmail.com
छान अभिप्राय ,मस्त आठवणी 😊
ReplyDeleteVarsha very nicely written
ReplyDelete